संपादक -
Monday, June 15, 2009

शाहरुख आणि तीन सुंद-
करीना, प्रियंका आणि दीपिकाने मैत्री जपली
सध्या बॉलीवूडमध्ये पाहुणे कलाकाराचे फॅड आहे. एखाद्या गाण्यात सर्व कलाकारांची जत्रा
भरवायची आणि नाचायचे.. म्हणजे त्या चित्रपटाची क्रेझ वाढते असा अलिखित नियमच झालाय.
दुस-
'बिल्लू बार्बर' या त्याच्या आगामी चित्रपटात त्याचे आयटम सॉग आहे आणि तो करीना कपूर,
प्रियंका चोप्रा, आणि दीपिका पदुकोणबरोबर थिरकतो आहे. तीन गाण्यांमध्ये या तीन सुंद-
'मी शाहरुखची फॅन आहे आणि आमची जोडी चांगली दिसते' इतके सांगून ती थांबली नाही. 'रब ने बना दी जोडी' मध्ये संधी मिळाल्यास मी नाचली असते, असे तिने सांगून टाकले.
तिसरी आयटम क्वीन दीपिका पदुकोणला मात्र आपली पायरी माहीत आहे. त्यामुळे ती हवेत गेलेली नाही. दोन सेक्सी नायिकांबरोबर आणि शाहरुखबरोबर काम करून त्यांच्या गुडबुकमध्ये आपले नाव दाखल केल्याचा आनंद होत असल्याचे तिचे म्हणणे आहे.



काजोल कर्मविर पुरस्काराने सन्मानित होणार
बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सामाजिक कार्यात योगदान
दिल्याबद्दल कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात
येणार आहे. हा पुरस्कार तिला आय-
खेमका फाउंडेशनतर्फे देण्यात येईल. शिक्षणाच्य
ा सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण
देण्याच्या कामात काजोलने मदत केली आहे.
सामाजिक कार्यात व्यस्त असलेली काजोल काही
चित्रपटांच्या चित्रीकरणातही गुंतलेली आहे. सध्या
ती "माय नेम इज खान' या चित्रपटात काम करत
आहे.
रसिकांची आवडती काजोल निर्माता-
पहिली पसंती असते; परंतु प्रत्येक दिग्दर्शक
करण जोहरप्रमाणे नशीबवान नसतो. तरुण दिग्दर्श
क करण आपल्या आवडत्या अभिनेत्रीकडे-
सेलेनाचा नवा बॉयफ्रेंड
सेलेना जेटलीची आतापर्यंत दोन-
प्रकरणं फसली. मात्र, आता तुषार कपूरच्या
रूपाने तिला नवा बॉयफ्रेंड मिळाला आहे.
एकता कपूरने बनवलेला "सी कंपनी' आणि
अलीकडच्या "गोलमाल रिटन्र्स' या चित्रपटा
ंत ही जोडी चमकली. त्यानंतर या दोघांचे सूर
जुळायला लागले. मात्र, या प्रकरणाचा
शेवट मागच्या प्रेम प्रकरणासारखा होऊ नये,
अशीच सेलेनाची इच्छा आहे.
जितेंद्रसारखा एकेकाळचा सुपरस्टार पिता,
एकतासारखी सिरियल क्वीन बहीण अशी
कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही तुषार कपूरची डाळ बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी शिजली नाही. मोठ्या पडद्यावर त्याने काय दिवे लावले ते सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, सध्या सेलिना जेटलीबरोबरच्या प्रेमप्रकरणामुळे तो विशेष चर्चेत आहे. सेलेनाने तुषारबरोबर "सी कंपनी' नावाच्या चित्रपटात काम केले होते. एकता कपूरने बनवलेला हा चित्रपट केव्हा आला आणि केव्हा गेला, हे कळलेही नाही; पण तुषारच्या व्यक्तिगत आयुष्याला या चित्रपटाने वेगळे वळण दिले, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
या चित्रपटात सेलेनाची भूमिका छोटी असली तरी तिच्यावर एक गीत चित्रित करण्यात आले होते.
थोड्याच दिवसांच्या या चित्रीकरणात तुषार आणि सेलेनाची चांगलीच दोस्ती जमली. त्यानंतर
"गोलमाल रिटन्र्स'मध्ये दोघांनी एकत्र काम केले. या चित्रपटाचे चित्रीकरण बरेच दिवस
चालले होते. त्याचा फायदा या दोघांना एकत्र राहण्यासाठी मिळाला. परदेशात या चित्रपटाचे
चित्रीकरण सुरू असताना दोघे बऱ्याच ठिकाणी एकत्र फिरत असत. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतरही
ही जोडी अनेकांना एकत्र फिरताना दिसली. त्यामुळे दोघांची ही दोस्ती प्रेमात बदलली असल्याची
चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. सेलेनाच्या बाजूने विचार केला, तर प्रेमप्रकरणाच्या बाबतीत
ती फारशी नशीबवान नाही, असे लक्षात येते. आतापर्यंत तिच्या आयुष्यात दोन-
नवीन घर घेतले म्हणजे आपण आई-

तनुश्रीची गाडी रुळावर
वाद-
तनुश्रीला मागचं वर्ष फार वाईट गेलं. "हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकरवर गंभीर
आरोप केल्यानं ती चर्चेत आली होती. त्यामुळे या चित्रपटातून तिला काढूनही टाकण्यात आलं
होतं. त्यानंतर बऱ्याच दिवसांत तनुश्रीचं दर्शन मोठ्या पडद्यावर झालंच नाही. आता मात्र
तिची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली असून, मनमोहन मुंदडाच्या "द अपार्टमेंट'मध्ये ती मुख्य
भूमिकेत आहे. या नव्या चित्रपटामुळे तनुश्री उत्साहित असून वादविवाद विसरून तिनं आपलं
सारं लक्ष कारकिर्दीवर केंद्रित केलं आहे. "द "अपार्टमेंट'चं पहिलं शेड्यूल पूर्ण झाल्याचं
तिने सांगितलं. बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सेटवर काम करताना खूप चांगलं वाटतं, असं
ती म्हणते. मागच्या वर्षी वाद-
"हॉर्न ओके प्लीज'च्या निमित्ताने रंगलेल्या वादानंतर तनुश्रीने "रन भोला रन' हा चित्रपट स्वीकारला होता; पण सेटवर जाण्यास उशीर लागत असल्याने त्यातून ती बाहेर पडली, असं तनुश्री सांगते. ""मागच्या वर्षी आपल्याला एकूण ६० चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. त्यापैकी तीस अतिशय वाईट होते, वीस ठीक होते आणि दहा फारच चांगले होते; पण हे चित्रपट आपण सोडले हीच मोठी चूक झाली,'' असं तनुश्री म्हणते. यापैकी काही चित्रपट हिट झाल्यावर आपल्याला चुकीचा पश्चात्ताप झाल्याचंही ती सांगते. बऱ्याच कालावधीनंतर तिला "द अपार्टमेंट'ची ऑफर मिळाली आणि तनुश्रीने ती तत्काळ स्वीकारली. असं असलं तरी मागच्या वर्षी निर्माण झालेल्या वादांमुळे आपलं फार मोठं नुकसान झालं, असं तनुश्रीला वाटत नाही.
"द अपार्टमेंट' ही दोन तरुणींची कहाणी आहे आणि त्यामध्ये नायकावर विशेष फोकस केलेला नाही. तनुश्रीबरोबर नीतू चंद्रा काम करत असून, तनुश्री एअरहोस्टेसच्या भूमिकेत आहे. या निमित्ताने तनुश्रीने आपला लुकही बराच बदलला आहे. नव्या चित्रपटात ती बारीक कापलेल्या केसांमध्ये आणि वेगळ्याच पद्धतीच्या कपड्यांमध्ये दिसणार आहे.
कोयना मित्रा आणि तनुश्रीमधील वादाचीही अनेकदा बरीच चर्चा झाली. याविषयी छेडलं असता ती म्हणते, "आमच्यामध्ये आता मैत्री राहिलेली नाही. बऱ्याच वर्षांत आम्ही एकमेकींशी संभाषण केलेलं नाही; पण आता याविषयी मला काही बोलायचं नाही. कारण त्यामुळे आणखी गैरसमज पसरतात.'' तनू, बाई गं, कोणाशी दोस्ती करावी अथवा तोडावी, हा तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, आता तुझी रुळावर आलेली गाडी रुळावरच राहू दे, एवढीच इच्छा!

